पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी

इमेज
सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन             सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . मागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका हातान...

ये आनंद तो गुजर चूका !

इमेज
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा व...

25 वर्षानंतर

इमेज
या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर ज...

11 सप्टेंबर

इमेज
वर्षातील काही तारखा अत्यंत विलक्षण असतात . त्यातलीच एक म्हणजे 11 सप्टेंबर .ही तारीख दोन कारणाने विलक्षण ठरते एक म्हणजे 11सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी केलेले शिकागो येथे केलेले सुप्रसिध्द भाषण ज्यामुळे वैदीक संस्क्रुतीला एक वेगळी अशी ओळख जगभरात प्राप्त झाली . आणी दुसरी म्हणजे न्यूयॉक येथील वल्ड ट्रेड वरील हल्ला .दोन्ही घटना युनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेतील . दिवस ही सारखाच 11 सप्टेंबर . माञ एका घटनेने जगाला मानवतेचा महान संदेश दिला तर दुसर्या घटनेने कौर्याचा मानवास दु:खी करण्याचा संदेश दिला . कोणता योगायोग म्हणावे यास सुखद की दुखद . एका घटनेने पाश्चात्य देशांना पौवात्य देशातील ज्ञानचा अनूभव दिला तर दुसर्या घटनेने पौवात्य देशातील कौर्याचा अनुभव दिला . स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांना सुख शांती मिळाली तर दुसर्या घटनेने दैन दिले तारीख तीच 11 सप्टेंबर फक्त वर्ष बदलले एकाचे 1893 तर दूसर्याचे 2001 एक घटना अमेरीकेचा पुर्व किनार्यावर (शिकागो ) तर दुसरी पश्चीम किनार्यावर (न्यूयॉक ) एव्हढाच काय तो फरक .पण त्याचे किती वेगवेगळे परीणाम होतात असो स्वामी विवेकानंदांमु...

हे.पण घडत होतं!

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसराात आईनचततघडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्य...

कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बि...

माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला . हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल . पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह ...

स्मार्ट फोन आणि मी

इमेज
स्मार्ट फोन आणी आपण आजकाल स्मार्टफोन ही निव्वळ श्रीमंताचा हातातील गोष्ट राहीली नाहीये .आता स्मार्टफोन सामान्याचा हातातील गोष्ट आहे . या स्मार्ट फोनचा वापर अनेक प्रकारे करता येतो . माञ आपण त्यापैकी किती प्रकारे करतो हे ज्याने त्याने स्वत:हून ठरवावे . स्मार्टफोन मधे आपण कोणती अँप वापरतो हे यासाठी बघणे अत्यंत आवश्यक आहे . निव्वळ सोशल मिडीया शी संबिधीत अशी अँप म्हणजे व्हॉयबर व्हॉटसप सारखी अँप वापरणेच म्हणजेच स्मार्टफोन वापरणे अशे नव्हे . अनेक अभ्यासपुरक अँप आहेत त्याचा वापर करून आपली प्रगती करू शकतो. अनोळख्या ठिकाणी अन्य कोणाला काही विचारण्यापेक्षा त्या त्या शहराचे अँप बघून आपण कुठेहि फिरु शकतो . तसेच आपण मनोरंजन सुध्दा करू शकतो . आपण कुठे प्रवासात अशलो तर आपली गाडी उशीरा आहे का ? किंवा आपल्या इच्छीत स्थळी जाण्यासाठी कोणकोणत्या गाड्या आहेत याची माहिती आपण घेवू शकतो . तसेच बँकेचे व्यवहार सुध्दा आपण स्मार्टफोनच्या माध्यामातून करू शकतो . आपण स्मार्टफोन वरुन MS OFFICE पण वापरू शकतो .थोडक्यात कॉम्प्यूटर वरुन करता येणारे सर्व कार्य स्मार्टफोन वरून करता येवू शकतात .माञ आधी सांगीतल्याप्रम्णे आपण ...

माहिती तंज्ञज्ञान आणी मी

सर्वप्रथम 3 जून 1984 ला झ्लेल्या आॉपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये महत्वाची भुमिका बजावणारे जनरल अरूण कुमार वैद्य यांच्या स्मुतीस ञिवार वंदन 10आॉगस्ट 1986 ला त्याची पुण्यात हत्या झाली होती आणी मराठी भाषेला म्हण देणारी अटकेपार झेंडे लावण्याची घटना 10आॉगस्टलाच घडली होती त्या निमित्याने सर्व मराठी जणांचे अभिनंदन तर सध्याचा काळात अत्यंत जलद गतीने बदलणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे माहिती तंञज्ञान क्षेञातील बदल होय या न त्या कारणाने आपण सर्वच त्याच्याशी जोडलो गेलो आहोत . आपणास आवडो अगर नावडो पटो अथवा ना पटो आपणास या माहिती तंञज्ञानाचा स्विकार करणे आवश्यक आहे याची पाउले मागे फिरवणे कोणासही शक्य नाही . नरेंद्र मोदी यांच्य् संकल्पनेतून साकारलेली डिजीटल लॉकरची संकल्पना असो अथवा काहि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे सरकारने ठरवलेले धोरण असो किंवा प्रस्तावीत असणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील बदल असो , नाहितरी नेट न्युट्रालीटी बाबतचे आंदोलन असो ही सर्व गेल्या काही काळातील आपले जीवन यामुळे कसे व्यापुन गेले आहे याची उदाहरणे आहेत . आपल्या भारतीय कायदेप्रणाली नूसार मल् हा कायदा माहिती नव्हता जर माहिती नसता...

आसियान सार्क आणी भारत

सर्वप्रथम चौथ्या अँसेस मालीकेत अॉस्टोलीयाची खरोखरीच अँश करणार्या स्टुअट चे अभिनंदन आणी बांगला देशात झालेल्या ब्लॉगरचा हत्येचा निषेध आॉगस्ट महीना अपल्यापैकी अनेकाचा कायम लक्षात असतो कारण जनरल अरुणकुमार यांची झालेली हत्या असो किंवा पेशव्यांनी अटक या सध्या पाकिस्तानात असलेल्या गावावर फडकवलेला हिंदवी स्वराज्याचा ध्वज असो अथवा आसियानची झालेली स्थापना असो या सर्व घटना माझा जन्म महीना असलेल्या आॉगस्ट मधील आॉगस्ट मधिल महत्वाचा अन्य घटना नंतर कधी तरी सांगेल असो तर 8आॉगस्ट हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना . एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी या संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट अॉफ अमेरीकेच्या या कळपात येण्याचे नाकारले पुढे नरसिंहराव यांच्या काळात या देशाशी संपर्क वाढवण्यासाठी लुक ईस्ट पॉलीसी राबवण्यात आली .सध्याच्या अँक्ट इस्ट पॉलीसीची ती जननी होती .या प्रादेशीक संघटनेचा विकास फारच चांगला झाला . बांगलाद...

आउटसोर्स आणी आपण

सर्वप्रथम मध्यप्रदेश मधील रेल्वे अपघात आणी 5आॉगस्टला मुंबईत स्वाईन फ्ल्यू ने म्रुत्युमुखी पडलेल्या अनूक्रमे 28 आणी 2 जणांना भावपुर्ण श्रध्दांजली 5 आॉगस्टला मी मिञांबरोबर कटट्यावर बसलो असता त्यावेळी अनूपस्थित असणार्या एका मिञाचा विषय निघाला .त्यावेळेस आमच्यातील एक जण सहज म्हणाला " बसला असेल तो स्काईपवर त्या परदेशातील लोकांना बुध्दीबळ शिकवत त्याचा साठी स्काईप महत्वाचे आपण नाही .त्याच वेळी रस्त्यावर एक दुचाकी घसरल्याने तो विषय बारगळला पण या तंञज्ञानाने शिकण्याचा संकल्पना किती बदलल्या . शिक्षक आणी विद्यार्थी एकमेकांसी किती तरी दुर असले तरी एकमेकांशी सहजतेने संवाद करत शिकू शकतात . टिमव्हीवर सारख्या गोष्टीची त्याला जोड दिल्यास अजूनच ऊत्तम ! आपल्या संगणकातील माहीती ही सहजतेने दुसर्याला देता येते . आणी हे विद्यार्थी जर परदेशी असतील तर आपल्या भारतीय चलनातील शिकवणी त्यांना स्वस्तच पडते आणी आपलाही फायदा होतो . आपल्याला शिकवायला घर सोडून अन्यञ कुठे जावू शकत नाही . घर बसल्या बसल्या आपणास ज्ञानद्यानाचे कार्य करता येते . आपल्या संस्क्रुतीत ज्ञानदान हे प्रचंड पुण्य देणारे काम आहे असे सांगीतले आह...

मराठी अनुवादीत साहित्य आणि मी

मराठी अनूवादित साहित्य आणी मी सर्वप्रथम सर्वाना मैञी दिनाचा खुप खुप शुभेच्छा तसेच मार्कडेय काटजू यांनी त्यांचा ब्लॉगमध्ये (अनूदिनी ) मांडलेल्या विधानाचा निषेध . गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं पुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणार्या अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव ...

एमेरे वतन लोंगो जरा याद करो उनकी

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी  सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन  सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . म ागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका ह...

याने होवू शकतो सकारात्मक बदल

इमेज
भारताचे माजी राष्टपती डॉ अब्दूल कलाम याच्या स्मुतीस वंदन याने होवू शकतो का सकारात्मक बदल ? माझे रविवारी सायंकाळी जूह मुंबई येथे राहणार्या आणी मराठीसाठी कार्यरत असणार्या एका तज्ञ व्यक्तीशी बोलणे झाले( मला वैयक्तीक संपर्क साधल्यास त्याचा मोबाईल क्रमांक मी देइल फेसबुकवर सार्वजनीक रित्या तो सांगणे धोक्याचे वाटत असल्याने मी फक्त वैयतीकरीत्या त्याचा मोबाईल नंबर देइल)त्यांनी मराठीसाठी काय करावे असे तुम्हाला वाटते असे विचारले असता मी म्हणालो मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी काहीतरी करायला पाहीजे असे मी त्यांना सांगीतल्यावर त्यांनी मला पूर्वी असा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगीतले माञ तज्ञांच्या विदवत्तेकडे न बघता त्यांचा शुध्दलेखनाकडे अतिरीक्त प्रमाणात लक्ष दिल्याने तज्ञ मराठीत लिहण्यास तयार होत नाहित ते मला असेही म्हणाले की संस्कुतप्रचूर मराठी व्याकरण बदलून मराठीचे अस्सल व्याकरण वापरावे जे आपणास 18व्या शतकाच्या पुर्वीचा लेखनात दिसते ज्यात एकच उकार आणी एकच वेलांटी असे माञ ब्रिटीश काळात जेव्हा मराठीचे व्याकरण सुञबध्द करण्यात आले त्यावेळी पुण्यातील त्या वेळच्या साक्षर लोकांकडून जाणूनबुजुन दोन वेलां...

डाँ नरेद दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा . सर्वप्रथम रिपब्लीकन पक्षाचे धडाधडीचे नेते रा.सू . गवई यांना विनम्र श्रध्दांजली तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल दोन वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकर्याना पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकर्याला शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . या वर्षी 19आॉगस्ट ला म्हणजे तुमच्या जाण्याला दोन वर्ष पुर्ण होण्याचा एक दिवस आधी नाशिकला साधू महंताचा सिहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे .त्यामुळे हे शक्य आहे की समस्त मराठी माध्यमे कुंभमेळ्याचा रंगात रंगून जातील . मग कदाचित तुमच्या बातमीकडे दुर्लक्ष पण होवू शकते त्या बद्दल आताच माफ करा . कदाचित पुण्याचे स्थानिक वर्तमानपञ याची दखल घेतीलही .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी द...

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला वा...

आय पि एल

िमीयल लीग अर्थात आय पी एल मध्ये दोन क्रिकेटचे संघ 2वर्षासाठी रद्द करण्यात आले या आय पी एल मध्ये काय चालते हे मी स्वत: अनभुवलेले आहे पुण्याचा संघाचे लोकापर्ण झाले ते पुण्याचा सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचा मैदानात जे महाविद्यालयाचा विद्यार्थांचा वसतीग्रुहाला अगदी लागून आहे त्या वेळी मी या महाविद्यालयातील वसतीग्रुहात राहुन शिकत होतो तर सांगायचा मुद्दा अशा की त्या उद्घाटन समारंभात मला खुप सहजरीत्या समजले की आय पी एल काय गोष्ट आहे (तसे असे अनेक कार्यक्रम या मैदानावर झाले जसे शंकर महादेवन लता मंगेशकर अश्या विविध गायकांचे कार्यक्रम ज्याचे किमान 400 रुपयांचे तिकीट असायचे सध्या शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये आर्थीक घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय त्याचा अंदाज यामुळे येवू शकतो ) या आय पी एल मध्ये खेळाडू बाद झाल्यावर किंवा खेळाडूने षटकार चौकार मारल्यावर होणारे न्रूत्य आणी त्यावर होणारे आरोप किंवा होणारे सट्टेबाजाचे आरोप तसेच त्याचे प्रक्षेपण करायचे हक्क देण्याबाबतचे विविध आरोप प्रत्यारोप प्रायोजक्तवाचे हक्क सर्वच आध्यात्माचा भाषेत विष समजलेल्या गोष्टी भोवती फिरणारे कोची टस्कर संघातील मालकांचा आपसाती...

उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति

जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्यात पुरेसा पाउस न झाल्यास शेतकर्याना पुर्न पेरणीचे वेध लागतात तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणार्या युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला 4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून 2015साली या गोष्टीला 113 वर्षे पुर्ण होतील स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामक्रुष्ण मिशन आणी रामक्रुष्ण मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जाग्रुत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले पड्डूचेरी( जूने नाव पॉडेचरी ) ज्यांचा आध्यात्मिक आश्रम आहे त्या योगी अरविंदो यांना क्रांतीकारकापासून ...

दुसरी बाजू

सध्या नाशकात सर्वञ कुंभमेळ्याचीच चर्चा सुरु आहे . जे योग्य ही आहे . बारा वर्षांनी येणारा मोठा उत्सव आहे हा .तो मोठ्या प्रमाणात साजरा केला गेलाच पाहिजे यात वादच नाही . माञ त्या वेळेस सुध्दा आपली नजर भविष्याकडे असली पाहिजे . आज नाशकातील मोठ्या धूमधडाक्यात सुरु झालेले ग्रुह निर्माण प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. ते भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात . घरांच्या किमती वाढल्यामुळे तेथील अनेक सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत . या रिकाम्या पडलेल्या सदनिका भविष्यात येणार्या आर्थिक मंदीची तर चाहूल देत नाहीना ? याचा विचार करण्याची वेळ जवळ येत चालली आहे . एल बी टी अंशत: रद्द झाल्याने( एल बी टी सरसकट रद्द न होता विहीत रकक्मेपेक्षा अधिक उलाढाल असणार्याना असल्याने अंशत:) आता उत्पनाचा मुख्य स्ञोत खरेदी व्रिकी आहे तिथे अशी स्थिती असेल तर बघा सटवीच्या मनात काय काय योजना आहेत ? आधीच दुष्काळामुळे शेती फारशी उत्पन देणारी राहिलेली नाही . औद्योगिक क्षेञातही मन प्रसन्न ठेवणारी स्थिती आहे असे मला तरी वाटत नाही . नाशिक च्या सातपूर आणी अंबड या उपनगरातील औद्योगीक वसाहतीत नूसता फेरफटका मारला तरी परीस्थितीचा अंदाज...

अजून किती वीर बापू गायधनी

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीना विनम्र आंदरांजली अजून किती वीर बापू गायधनी ? मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अनधीक्रुत बांधकामे नियमबाह्...

सुक्षीतांचा अडाणीपणा

दिव्य मराठीच्या पञकार प्रियंका डहाळे यांच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती शांती शांती सुशिक्षीतांचा अडाणीपणा नाशकातील ही गोष्ट असली तरी पळसाला पाने तीनच या म् हणीप्रमाने आपण ही गोष्ट कोणत्याही भारतातील ठिकाणी लावू शकतो याची खात्री बागळ्यास हरकत नसावी असी ही गोष्ट आहे तर एका संध्याकाळी मी माझ्या मिञांबरोबर नाशिक च्या मेन रोड वर सायंकाळच्या सुमारास चाललो होतो (मी ज्याठिकाणाहून चाललो होतो ती मार्केट प्लेस आहे आणी जूनी असल्याने अर्थातच अरुंद आहे गर्दीचा वेळी पायी चालण देखील ञासदायक होण्याची ती जागा आहे )अचानक एक लांबट कार कर्णकर्कश हॉन वाजवत जावू लागली ती कार जवळून जाताना आम्ही सहज कारमध्ये डोकावले तर कारमध्ये फक्त दोन डोकी होती त्याचा एकंदरीत दिसण्यावरून ती बडी असामी वाटत होती याला सुशिक्षितप णा म्हणायचा का ? गर्दीचा ठिकाणी जिथे जेमतेम टु व्हीलर जाईल तिथे समस्त समाजाला त्रास होइल असे वागणे कोणत्या सुशिक्षितपणाचा व्याखेत बसते माझा तरी अशा अनुभव आहे की तथतकीत गावंढळ समजले जाणारे लोकच अधीक सुशिक्षित असतात माणूसकी असणारे लोक असतात तर सोकॉल्ड लई भारी वर्ग अशिक्षित असावेत अस...