पोस्ट्स

जुलै, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एमेरे वतन लोंगो जरा याद करो उनकी

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी  सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन  सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . म ागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका ह...

याने होवू शकतो सकारात्मक बदल

इमेज
भारताचे माजी राष्टपती डॉ अब्दूल कलाम याच्या स्मुतीस वंदन याने होवू शकतो का सकारात्मक बदल ? माझे रविवारी सायंकाळी जूह मुंबई येथे राहणार्या आणी मराठीसाठी कार्यरत असणार्या एका तज्ञ व्यक्तीशी बोलणे झाले( मला वैयक्तीक संपर्क साधल्यास त्याचा मोबाईल क्रमांक मी देइल फेसबुकवर सार्वजनीक रित्या तो सांगणे धोक्याचे वाटत असल्याने मी फक्त वैयतीकरीत्या त्याचा मोबाईल नंबर देइल)त्यांनी मराठीसाठी काय करावे असे तुम्हाला वाटते असे विचारले असता मी म्हणालो मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी काहीतरी करायला पाहीजे असे मी त्यांना सांगीतल्यावर त्यांनी मला पूर्वी असा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगीतले माञ तज्ञांच्या विदवत्तेकडे न बघता त्यांचा शुध्दलेखनाकडे अतिरीक्त प्रमाणात लक्ष दिल्याने तज्ञ मराठीत लिहण्यास तयार होत नाहित ते मला असेही म्हणाले की संस्कुतप्रचूर मराठी व्याकरण बदलून मराठीचे अस्सल व्याकरण वापरावे जे आपणास 18व्या शतकाच्या पुर्वीचा लेखनात दिसते ज्यात एकच उकार आणी एकच वेलांटी असे माञ ब्रिटीश काळात जेव्हा मराठीचे व्याकरण सुञबध्द करण्यात आले त्यावेळी पुण्यातील त्या वेळच्या साक्षर लोकांकडून जाणूनबुजुन दोन वेलां...

डाँ नरेद दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा . सर्वप्रथम रिपब्लीकन पक्षाचे धडाधडीचे नेते रा.सू . गवई यांना विनम्र श्रध्दांजली तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल दोन वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकर्याना पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकर्याला शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . या वर्षी 19आॉगस्ट ला म्हणजे तुमच्या जाण्याला दोन वर्ष पुर्ण होण्याचा एक दिवस आधी नाशिकला साधू महंताचा सिहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे .त्यामुळे हे शक्य आहे की समस्त मराठी माध्यमे कुंभमेळ्याचा रंगात रंगून जातील . मग कदाचित तुमच्या बातमीकडे दुर्लक्ष पण होवू शकते त्या बद्दल आताच माफ करा . कदाचित पुण्याचे स्थानिक वर्तमानपञ याची दखल घेतीलही .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी द...

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला वा...

आय पि एल

िमीयल लीग अर्थात आय पी एल मध्ये दोन क्रिकेटचे संघ 2वर्षासाठी रद्द करण्यात आले या आय पी एल मध्ये काय चालते हे मी स्वत: अनभुवलेले आहे पुण्याचा संघाचे लोकापर्ण झाले ते पुण्याचा सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचा मैदानात जे महाविद्यालयाचा विद्यार्थांचा वसतीग्रुहाला अगदी लागून आहे त्या वेळी मी या महाविद्यालयातील वसतीग्रुहात राहुन शिकत होतो तर सांगायचा मुद्दा अशा की त्या उद्घाटन समारंभात मला खुप सहजरीत्या समजले की आय पी एल काय गोष्ट आहे (तसे असे अनेक कार्यक्रम या मैदानावर झाले जसे शंकर महादेवन लता मंगेशकर अश्या विविध गायकांचे कार्यक्रम ज्याचे किमान 400 रुपयांचे तिकीट असायचे सध्या शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये आर्थीक घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय त्याचा अंदाज यामुळे येवू शकतो ) या आय पी एल मध्ये खेळाडू बाद झाल्यावर किंवा खेळाडूने षटकार चौकार मारल्यावर होणारे न्रूत्य आणी त्यावर होणारे आरोप किंवा होणारे सट्टेबाजाचे आरोप तसेच त्याचे प्रक्षेपण करायचे हक्क देण्याबाबतचे विविध आरोप प्रत्यारोप प्रायोजक्तवाचे हक्क सर्वच आध्यात्माचा भाषेत विष समजलेल्या गोष्टी भोवती फिरणारे कोची टस्कर संघातील मालकांचा आपसाती...

उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति

जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्यात पुरेसा पाउस न झाल्यास शेतकर्याना पुर्न पेरणीचे वेध लागतात तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणार्या युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला 4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून 2015साली या गोष्टीला 113 वर्षे पुर्ण होतील स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामक्रुष्ण मिशन आणी रामक्रुष्ण मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जाग्रुत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले पड्डूचेरी( जूने नाव पॉडेचरी ) ज्यांचा आध्यात्मिक आश्रम आहे त्या योगी अरविंदो यांना क्रांतीकारकापासून ...