पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये आनंद तो गुजर चूका !

इमेज
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा व...

25 वर्षानंतर

इमेज
या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर ज...