पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मार्ट फोन आणि मी

इमेज
स्मार्ट फोन आणी आपण आजकाल स्मार्टफोन ही निव्वळ श्रीमंताचा हातातील गोष्ट राहीली नाहीये .आता स्मार्टफोन सामान्याचा हातातील गोष्ट आहे . या स्मार्ट फोनचा वापर अनेक प्रकारे करता येतो . माञ आपण त्यापैकी किती प्रकारे करतो हे ज्याने त्याने स्वत:हून ठरवावे . स्मार्टफोन मधे आपण कोणती अँप वापरतो हे यासाठी बघणे अत्यंत आवश्यक आहे . निव्वळ सोशल मिडीया शी संबिधीत अशी अँप म्हणजे व्हॉयबर व्हॉटसप सारखी अँप वापरणेच म्हणजेच स्मार्टफोन वापरणे अशे नव्हे . अनेक अभ्यासपुरक अँप आहेत त्याचा वापर करून आपली प्रगती करू शकतो. अनोळख्या ठिकाणी अन्य कोणाला काही विचारण्यापेक्षा त्या त्या शहराचे अँप बघून आपण कुठेहि फिरु शकतो . तसेच आपण मनोरंजन सुध्दा करू शकतो . आपण कुठे प्रवासात अशलो तर आपली गाडी उशीरा आहे का ? किंवा आपल्या इच्छीत स्थळी जाण्यासाठी कोणकोणत्या गाड्या आहेत याची माहिती आपण घेवू शकतो . तसेच बँकेचे व्यवहार सुध्दा आपण स्मार्टफोनच्या माध्यामातून करू शकतो . आपण स्मार्टफोन वरुन MS OFFICE पण वापरू शकतो .थोडक्यात कॉम्प्यूटर वरुन करता येणारे सर्व कार्य स्मार्टफोन वरून करता येवू शकतात .माञ आधी सांगीतल्याप्रम्णे आपण ...

माहिती तंज्ञज्ञान आणी मी

सर्वप्रथम 3 जून 1984 ला झ्लेल्या आॉपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये महत्वाची भुमिका बजावणारे जनरल अरूण कुमार वैद्य यांच्या स्मुतीस ञिवार वंदन 10आॉगस्ट 1986 ला त्याची पुण्यात हत्या झाली होती आणी मराठी भाषेला म्हण देणारी अटकेपार झेंडे लावण्याची घटना 10आॉगस्टलाच घडली होती त्या निमित्याने सर्व मराठी जणांचे अभिनंदन तर सध्याचा काळात अत्यंत जलद गतीने बदलणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे माहिती तंञज्ञान क्षेञातील बदल होय या न त्या कारणाने आपण सर्वच त्याच्याशी जोडलो गेलो आहोत . आपणास आवडो अगर नावडो पटो अथवा ना पटो आपणास या माहिती तंञज्ञानाचा स्विकार करणे आवश्यक आहे याची पाउले मागे फिरवणे कोणासही शक्य नाही . नरेंद्र मोदी यांच्य् संकल्पनेतून साकारलेली डिजीटल लॉकरची संकल्पना असो अथवा काहि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे सरकारने ठरवलेले धोरण असो किंवा प्रस्तावीत असणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील बदल असो , नाहितरी नेट न्युट्रालीटी बाबतचे आंदोलन असो ही सर्व गेल्या काही काळातील आपले जीवन यामुळे कसे व्यापुन गेले आहे याची उदाहरणे आहेत . आपल्या भारतीय कायदेप्रणाली नूसार मल् हा कायदा माहिती नव्हता जर माहिती नसता...

आसियान सार्क आणी भारत

सर्वप्रथम चौथ्या अँसेस मालीकेत अॉस्टोलीयाची खरोखरीच अँश करणार्या स्टुअट चे अभिनंदन आणी बांगला देशात झालेल्या ब्लॉगरचा हत्येचा निषेध आॉगस्ट महीना अपल्यापैकी अनेकाचा कायम लक्षात असतो कारण जनरल अरुणकुमार यांची झालेली हत्या असो किंवा पेशव्यांनी अटक या सध्या पाकिस्तानात असलेल्या गावावर फडकवलेला हिंदवी स्वराज्याचा ध्वज असो अथवा आसियानची झालेली स्थापना असो या सर्व घटना माझा जन्म महीना असलेल्या आॉगस्ट मधील आॉगस्ट मधिल महत्वाचा अन्य घटना नंतर कधी तरी सांगेल असो तर 8आॉगस्ट हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना . एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी या संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट अॉफ अमेरीकेच्या या कळपात येण्याचे नाकारले पुढे नरसिंहराव यांच्या काळात या देशाशी संपर्क वाढवण्यासाठी लुक ईस्ट पॉलीसी राबवण्यात आली .सध्याच्या अँक्ट इस्ट पॉलीसीची ती जननी होती .या प्रादेशीक संघटनेचा विकास फारच चांगला झाला . बांगलाद...

आउटसोर्स आणी आपण

सर्वप्रथम मध्यप्रदेश मधील रेल्वे अपघात आणी 5आॉगस्टला मुंबईत स्वाईन फ्ल्यू ने म्रुत्युमुखी पडलेल्या अनूक्रमे 28 आणी 2 जणांना भावपुर्ण श्रध्दांजली 5 आॉगस्टला मी मिञांबरोबर कटट्यावर बसलो असता त्यावेळी अनूपस्थित असणार्या एका मिञाचा विषय निघाला .त्यावेळेस आमच्यातील एक जण सहज म्हणाला " बसला असेल तो स्काईपवर त्या परदेशातील लोकांना बुध्दीबळ शिकवत त्याचा साठी स्काईप महत्वाचे आपण नाही .त्याच वेळी रस्त्यावर एक दुचाकी घसरल्याने तो विषय बारगळला पण या तंञज्ञानाने शिकण्याचा संकल्पना किती बदलल्या . शिक्षक आणी विद्यार्थी एकमेकांसी किती तरी दुर असले तरी एकमेकांशी सहजतेने संवाद करत शिकू शकतात . टिमव्हीवर सारख्या गोष्टीची त्याला जोड दिल्यास अजूनच ऊत्तम ! आपल्या संगणकातील माहीती ही सहजतेने दुसर्याला देता येते . आणी हे विद्यार्थी जर परदेशी असतील तर आपल्या भारतीय चलनातील शिकवणी त्यांना स्वस्तच पडते आणी आपलाही फायदा होतो . आपल्याला शिकवायला घर सोडून अन्यञ कुठे जावू शकत नाही . घर बसल्या बसल्या आपणास ज्ञानद्यानाचे कार्य करता येते . आपल्या संस्क्रुतीत ज्ञानदान हे प्रचंड पुण्य देणारे काम आहे असे सांगीतले आह...

मराठी अनुवादीत साहित्य आणि मी

मराठी अनूवादित साहित्य आणी मी सर्वप्रथम सर्वाना मैञी दिनाचा खुप खुप शुभेच्छा तसेच मार्कडेय काटजू यांनी त्यांचा ब्लॉगमध्ये (अनूदिनी ) मांडलेल्या विधानाचा निषेध . गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं पुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणार्या अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव ...