पोस्ट्स

मराठी पाउल पडते कुठे ?

इमेज
कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रजी  . आपल्या मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे . याचा अर्थ थोड थोड करतं गेल्यास ख...

याकडं बी ध्यान असू द्या !

गेल्या 2/3 दिवसातील महत्वाची पण मराठी माध्यमांतून काहीसी निसटलेली म्हणजे युनाटेड नेशन्स (हे माझ्यामते विशेष नाव आहे आणी विशेष नामाचे भाषांतर होत नाही त्यामुळे प्रचलीत असले तरी मराठी नाव वापरल नाही ) मध्ये सुरु असलेली परीषद ज्यामध्ये सिक्यूरिटी कौन्सिल मध्ये बदल घडवण्यासाठी चर्चा होणे अपेक्षीत आहे या बदलामध्ये भारत जपान जर्मनी आणी ब्राझील या जी 4 सदस्य राष्ट्रांना सिक्युरिटी कौन्सिल मध्ये पर्मनंट सिट विथ व्हेटो मिळण्याची शक्यता आहे . माञ या बाबत काही विशेष चर्चा आपल्या माध्यमात होताना दिसत नाहीये . असो जेव्हा याची अधिक्रुत घोषणा होइल तेव्हा होइलच . जगातील बहूसंख्य देश भारताकडे मोठ्या आशेने बघतात . जेव्हा आपण नामचे सक्रीय सदस्य होतो तेव्हा अनेक राष्ट्रे युनाटेड नेशन्समध्ये चर्चेला आलेल्या मुद्यावर भारताचा भुमिकेला सहजतेने पाठिंबा देत . भारताने नेहमीच शांतता सैन्यात महत्वाची भुमिका बजावली आहेच . तर सांगायचा मुद्दा अशा की त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढेल . काश्मीर सारख्या मुद्यावर ठोस भुमिका घेणे त्यामुळे शक्य होईल . माञ याला चीन काही प्रमाणात खोडा घालू शकतोस. भारताला हे तर पाकिस्तान...

मराठी भाषेची सुंदरता

इमेज
मराठी भाषेची सुंदरता 👌 खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ. रंग पाण्याचे 'पाणी'शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा नयनामध्ये येते'पाणी' अश्रू तयाला म्हणती कधी सुखाचे,दुःखाचे कधी अशी तयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या'पाणी'सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यांतून मग 'पाणी' येते धनाढ्याघरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत 'पाणी'भरते ताकदीहूनी वित्त खर्चिता डोक्यावरूनी 'पाणी'जाते वळणाचे 'पाणी' वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गांवचे 'पाणी' प्याला चतुराई यातूनी दिसे लाथ मारूनी'पाणी'काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर 'पाणी' पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो 'पाण्या'त पाहणे गुण खोटा 'पाणी'दार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांन...

मराठी जन कधी हे करणार ?

इमेज
मी नूकताच नॉथ वेस्ट कनार्टक स्टेट रोड ट्रान्सपोर्टचा बसने (खरेतर ज्या भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात त्या भागाचा स्टेट टान्सपोर्ट ला नाव माञ नॉर्थ वेस्ट हे नाव. मराठी भाषिकांचा जखमेवर मिठ चोळणे दुसरे काय ? ) नाशिक पुणे प्रवास केला . या बसचे आरक्षण करण्यासाठी मी जेव्हा त्याचा वेबसाईट वर गेलो असता मला आढळलेल्या बाबींसाठी हा लेखनप्रपंच मला आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींचे भाषाप्रेम त्यांची वेबसाईट पहिल्यांदा उघडते त्याचा भाषेत . साईट उघडल्यावर कोपर्यात बारीक अक्षरात त्याची इंग्रजी लिंक दिसते . किती अत्युच्य दर्जाचे हे भाषाप्रेम ! याउलट मराठी जन . माझ्या वैयक्तीक संपर्कात अश्या पंचवीस एक व्यक्ती आहेत ज्यांची मातृभाषा खरतर मराठी , पण मी मराठीत लिहणार्या पोस्टला सुध्दा इंग्रजीत प्रतीसाद देताय .याबाबबत त्यांना विचारले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आमचे स्वातंञ्य अशी उत्तरे देतात मला त्या सर्वांना विचारायचे आहे की मराठीत अभिव्यक्त न होण्याचा आणी इंग्रजी येण्याचा संबध तो काय . दाक्षीणात्य व्यक्तींचे इंग्रजी मराठी व्यक्तींपेक्षा सहस्ञ पटीने उत्तम असते माञ ते व्यक्त होतात त्याचाच मा...

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी

इमेज
सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन             सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . मागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका हातान...

ये आनंद तो गुजर चूका !

इमेज
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा व...

25 वर्षानंतर

इमेज
या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर ज...